BookStation functions as a centralized platform, utilizing booksellers as our dark warehouse to efficiently provide users with a diverse selection, including the latest releases and rare finds.
Free standard shipping and returns on all orders
Our site will be under construction. So orders till 18th of March 2024 will be fulfilled only. If anyone wants a product please contact on the contact us page via phone or email.
BookStation functions as a centralized platform, utilizing booksellers as our dark warehouse to efficiently provide users with a diverse selection, including the latest releases and rare finds.
Free standard shipping and returns on all orders
Our site will be under construction. So orders till 18th of March 2024 will be fulfilled only. If anyone wants a product please contact on the contact us page via phone or email.
मानव इतिहासात ज्या काही; पण अद्वितीय वाणी उपलब्ध आहेत ती एक 'गोरखवाणी' होय. या प्रवचनांचे मन, चिंतन करून, या ब्रह्मज्ञानास स्वत:-उमजून देखे त्याप्रमाणे जीवन जगणे म्हणजे शांत; प्रसन्न, सुखी आणि समृद्ध जीवनाचा विचार करणे. या पुस्तकात ओशोंच्या ध्यानसाधनेवर आधारित दहा प्रवचनांचा समावेश आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला तानतणावाने ग्रासले आहे. या प्रवचनांतून मुक्त जीवन जगण्याचा निश्चित मार्ग सोडतो. लक्षात ठेवा असे जीवन जगून त्याच्यापर्यंत लक्षात येईल, तर साधनेला अनन्यसाधारण जीवन महत्त्वाचे आहे. ध्यानाग्र ध्यान व्यवस्थित करावे, ध्यान करावे, ते कसे वर्णन, साधने मानवी जीवनात आमूला बदल घडवून आणू शकतो, अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे या प्रवचनांद्वारे उपलब्ध आहेत. 'हसिबा खेळिबा धरिबा', 'अज्ञानाची साद', 'साधना : ज्ञानाचे बल' अशा दहा प्रवचनांतून ओशोंनी लोकांचे विविध संवाद विचारात्मक निरसन केले आहे. जीवनोद्धारक आणि वैविध्यपूर्ण उदाहरणे, सहज आणि सोपी भाषा स्वतंत्र ही प्रवचन सामान्य व्यक्तीच्या हृदयास भिडवून देवप्राप्तीचा मार्ग सोपा करतात.
मानव इतिहासात ज्या काही; पण अद्वितीय वाणी उपलब्ध आहेत ती एक 'गोरखवाणी' होय. या प्रवचनांचे मन, चिंतन करून, या ब्रह्मज्ञानास स्वत:-उमजून देखे त्याप्रमाणे जीवन जगणे म्हणजे शांत; प्रसन्न, सुखी आणि समृद्ध जीवनाचा विचार करणे. या पुस्तकात ओशोंच्या ध्यानसाधनेवर आधारित दहा प्रवचनांचा समावेश आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला तानतणावाने ग्रासले आहे. या प्रवचनांतून मुक्त जीवन जगण्याचा निश्चित मार्ग सोडतो. लक्षात ठेवा असे जीवन जगून त्याच्यापर्यंत लक्षात येईल, तर साधनेला अनन्यसाधारण जीवन महत्त्वाचे आहे. ध्यानाग्र ध्यान व्यवस्थित करावे, ध्यान करावे, ते कसे वर्णन, साधने मानवी जीवनात आमूला बदल घडवून आणू शकतो, अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे या प्रवचनांद्वारे उपलब्ध आहेत. 'हसिबा खेळिबा धरिबा', 'अज्ञानाची साद', 'साधना : ज्ञानाचे बल' अशा दहा प्रवचनांतून ओशोंनी लोकांचे विविध संवाद विचारात्मक निरसन केले आहे. जीवनोद्धारक आणि वैविध्यपूर्ण उदाहरणे, सहज आणि सोपी भाषा स्वतंत्र ही प्रवचन सामान्य व्यक्तीच्या हृदयास भिडवून देवप्राप्तीचा मार्ग सोपा करतात.
*वर दाखवलेल्या स्कॅन केलेल्या प्रतिमा थेट स्टोअरमधून कॅप्चर केल्या आहेत.*
मानव इतिहासात ज्या काही; पण अद्वितीय वाणी उपलब्ध आहेत ती एक 'गोरखवाणी' होय. या प्रवचनांचे मन, चिंतन करून, या ब्रह्मज्ञानास स्वत:-उमजून देखे त्याप्रमाणे जीवन जगणे म्हणजे शांत; प्रसन्न, सुखी आणि समृद्ध जीवनाचा विचार करणे. या पुस्तकात ओशोंच्या ध्यानसाधनेवर आधारित दहा प्रवचनांचा समावेश आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला तानतणावाने ग्रासले आहे. या प्रवचनांतून मुक्त जीवन जगण्याचा निश्चित मार्ग सोडतो. लक्षात ठेवा असे जीवन जगून त्याच्यापर्यंत लक्षात येईल, तर साधनेला अनन्यसाधारण जीवन महत्त्वाचे आहे. ध्यानाग्र ध्यान व्यवस्थित करावे, ध्यान करावे, ते कसे वर्णन, साधने मानवी जीवनात आमूला बदल घडवून आणू शकतो, अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे या प्रवचनांद्वारे उपलब्ध आहेत. 'हसिबा खेळिबा धरिबा', 'अज्ञानाची साद', 'साधना : ज्ञानाचे बल' अशा दहा प्रवचनांतून ओशोंनी लोकांचे विविध संवाद विचारात्मक निरसन केले आहे. जीवनोद्धारक आणि वैविध्यपूर्ण उदाहरणे, सहज आणि सोपी भाषा स्वतंत्र ही प्रवचन सामान्य व्यक्तीच्या हृदयास भिडवून देवप्राप्तीचा मार्ग सोपा करतात.
मानव इतिहासात ज्या काही; पण अद्वितीय वाणी उपलब्ध आहेत ती एक 'गोरखवाणी' होय. या प्रवचनांचे मन, चिंतन करून, या ब्रह्मज्ञानास स्वत:-उमजून देखे त्याप्रमाणे जीवन जगणे म्हणजे शांत; प्रसन्न, सुखी आणि समृद्ध जीवनाचा विचार करणे. या पुस्तकात ओशोंच्या ध्यानसाधनेवर आधारित दहा प्रवचनांचा समावेश आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला तानतणावाने ग्रासले आहे. या प्रवचनांतून मुक्त जीवन जगण्याचा निश्चित मार्ग सोडतो. लक्षात ठेवा असे जीवन जगून त्याच्यापर्यंत लक्षात येईल, तर साधनेला अनन्यसाधारण जीवन महत्त्वाचे आहे. ध्यानाग्र ध्यान व्यवस्थित करावे, ध्यान करावे, ते कसे वर्णन, साधने मानवी जीवनात आमूला बदल घडवून आणू शकतो, अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे या प्रवचनांद्वारे उपलब्ध आहेत. 'हसिबा खेळिबा धरिबा', 'अज्ञानाची साद', 'साधना : ज्ञानाचे बल' अशा दहा प्रवचनांतून ओशोंनी लोकांचे विविध संवाद विचारात्मक निरसन केले आहे. जीवनोद्धारक आणि वैविध्यपूर्ण उदाहरणे, सहज आणि सोपी भाषा स्वतंत्र ही प्रवचन सामान्य व्यक्तीच्या हृदयास भिडवून देवप्राप्तीचा मार्ग सोपा करतात.
*वर दाखवलेल्या स्कॅन केलेल्या प्रतिमा थेट स्टोअरमधून कॅप्चर केल्या आहेत.*