उत्पादन वर्णन
'पालावरचं जग' या पुस्तकातून लक्ष्मण माने यांनी शोषित-पीडित व्यथा-वेदना मांडल्या आहेत. या प्रत्येक लेख अंगावर शहारा उमटणारं जगणं दृष्टीस पडतं. भटक्या-विमुक्तांन अमानवी जगणं, दुःख-दिन्य आणि अपेक्षा यांनी पछाडलेला हा समाज. सर्वस्व नष्ट समाजाचा सवाल व संघर्षगाथा-'यल्लपाचा चंग' समूह. 'मरण येत नाही, म्हणून जग!' हे पालचं बेभरवशाचं हीन व शोषित जगन, भटक्या-विमुक्ता स्वत्वं-विस्वाभिमान हिरावून जमलं. (वैदू, कैकाडी, कोल्हाटी, गोसावी-बैरागी, डवरी गोसावी, कानफाटे, किंग्रीवाले, बालसंतोषी, पारधी, ट भामटा, रजपूत भामटा, कंजारभाट या व इ. अठरापगड जातींना) उच्चभ्रू समाज हीन व उपरले लोक. या समाजाची कोणती? कधी जाग या पतितांना? त्यांची मनं कधी पेटून उठणार? त्यांच्यासाठी तीव्र संघर्ष लेखक, चळवळ व आंदोलने व स्थानी छेडलेली, तुरुंगवासकरलेली. त्यांचा परिवाराचा ध्यास, हेच लेखकाचे जगणे बनले आहे. आमदार मसकीची नवी वाट, जाहिरनामा : नंदीवालांचा दुखाचा, मरणही जात आडवी, फाटलें आभाळ या लेखांतून जीवनातील दारिद्र्य, त्यांची समस्या, संघर्ष व अवहेलनेला लेखक वाचा तो. जगणारा हा समाज दिवसेंदिवस दु:खाच्या दलदलीत फसलेला आणि पिचलेला. दलित चळवळीला नेतृत्वस्पर्धेचा शाप आणि या समाजाला आणि चालरीति-रूढीं-परंचा शाप. मी गावगाडा उचकटून लाचार/बेरोजगार फौजा तयार करतो. सत्यानदशा व पाळावरचा शिक्का जगण नकोसं करतो; शिवाय जातीचे स्त्रीचे धिंडवडे, जगाची परिसीमा-बखरले पोलं हीन-दीनना, दहशत, अपमान व स्त्री जन्माला पात्राला शाप म्हणजे हे नकोसं वाटणारं, पालावरचं जग. लक्ष्मण माने यांनी 'उपरा` अनुभवही या दु:खला वाचा फारली आहे. व्यासपीठ नावाने भटक्या विमुक्तांचे प्रश्न लेखक मांडले ते बंद दरवाजा` या. लेखकाने सत्याच्या भूमिकेतून हे पालचं जग 'आपले मांडलंय, धक्कादायक धगते दाक सत्यजाला पीळ पडते. भटक्या-विमुक्तांच्या वस्त्या-पालें या शोधलेल्या, लेखकाने त्यांच्या गप्पा मारून, त्यांची स्थितीगती पाहिली, त्यांना विश्वासाला वाचाली आहे... मानवाचा हक्क व न्याय हक्काचा न्याय भट-विमुक्त समाज वंचित असू नये, हीच तळमळ सर्व लेखन स्पष्ट होते. समाजासाठी सामाजिक कार्यांतून चळवळींना बलाढ्य लोक, उन्नती व माणुकीचं, साक्षरतेचं-सुसंस्कृत लेखक जगण भटक्या-विमुक्ता असावं, अज्ञानाला नसावा हाचला ध्यास आहे. मसणजोगा अपमित दु:ख, अंगात देव येणं, एका लाडवाची गोष्ट, तो वातची साधना, आभाळावढ्या राजाचा आदर्श लेखक लक्ष्मण समाज माने उचलतात. या पालावरच्या जगण्याला निश्चितच एका दिवशी आकार मिळेल, हा दुर्दम्य लेखकाचा विश्वास आहे. 'पालावरचं जग' म्हणजे धगधगतं-भयानक अमानवी खरं म्हणता येईल.
'पालावरचं जग' या पुस्तकातून लक्ष्मण माने यांनी शोषित-पीडित व्यथा-वेदना मांडल्या आहेत. या प्रत्येक लेख अंगावर शहारा उमटणारं जगणं दृष्टीस पडतं. भटक्या-विमुक्तांन अमानवी जगणं, दुःख-दिन्य आणि अपेक्षा यांनी पछाडलेला हा समाज. सर्वस्व नष्ट समाजाचा सवाल व संघर्षगाथा-'यल्लपाचा चंग' समूह. 'मरण येत ना. . . Read More
'पालावरचं जग' या पुस्तकातून लक्ष्मण माने यांनी शोषित-पीडित व्यथा-वेदना मांडल्या आहेत. या प्रत्येक लेख अंगावर शहारा उमटणारं जगणं दृष्टीस पडतं. भटक्या-विमुक्तांन अमानवी जगणं, दुःख-दिन्य आणि अपेक्षा यांनी पछाडलेला हा समाज. सर्वस्व नष्ट समाजाचा सवाल व संघर्षगाथा-'यल्लपाचा चंग' समूह. 'मरण येत नाही, म्हणून जग!' हे पालचं बेभरवशाचं हीन व शोषित जगन, भटक्या-विमुक्ता स्वत्वं-विस्वाभिमान हिरावून जमलं. (वैदू, कैकाडी, कोल्हाटी, गोसावी-बैरागी, डवरी गोसावी, कानफाटे, किंग्रीवाले, बालसंतोषी, पारधी, ट भामटा, रजपूत भामटा, कंजारभाट या व इ. अठरापगड जातींना) उच्चभ्रू समाज हीन व उपरले लोक. या समाजाची कोणती? कधी जाग या पतितांना? त्यांची मनं कधी पेटून उठणार? त्यांच्यासाठी तीव्र संघर्ष लेखक, चळवळ व आंदोलने व स्थानी छेडलेली, तुरुंगवासकरलेली. त्यांचा परिवाराचा ध्यास, हेच लेखकाचे जगणे बनले आहे. आमदार मसकीची नवी वाट, जाहिरनामा : नंदीवालांचा दुखाचा, मरणही जात आडवी, फाटलें आभाळ या लेखांतून जीवनातील दारिद्र्य, त्यांची समस्या, संघर्ष व अवहेलनेला लेखक वाचा तो. जगणारा हा समाज दिवसेंदिवस दु:खाच्या दलदलीत फसलेला आणि पिचलेला. दलित चळवळीला नेतृत्वस्पर्धेचा शाप आणि या समाजाला आणि चालरीति-रूढीं-परंचा शाप. मी गावगाडा उचकटून लाचार/बेरोजगार फौजा तयार करतो. सत्यानदशा व पाळावरचा शिक्का जगण नकोसं करतो; शिवाय जातीचे स्त्रीचे धिंडवडे, जगाची परिसीमा-बखरले पोलं हीन-दीनना, दहशत, अपमान व स्त्री जन्माला पात्राला शाप म्हणजे हे नकोसं वाटणारं, पालावरचं जग. लक्ष्मण माने यांनी 'उपरा` अनुभवही या दु:खला वाचा फारली आहे. व्यासपीठ नावाने भटक्या विमुक्तांचे प्रश्न लेखक मांडले ते बंद दरवाजा` या. लेखकाने सत्याच्या भूमिकेतून हे पालचं जग 'आपले मांडलंय, धक्कादायक धगते दाक सत्यजाला पीळ पडते. भटक्या-विमुक्तांच्या वस्त्या-पालें या शोधलेल्या, लेखकाने त्यांच्या गप्पा मारून, त्यांची स्थितीगती पाहिली, त्यांना विश्वासाला वाचाली आहे... मानवाचा हक्क व न्याय हक्काचा न्याय भट-विमुक्त समाज वंचित असू नये, हीच तळमळ सर्व लेखन स्पष्ट होते. समाजासाठी सामाजिक कार्यांतून चळवळींना बलाढ्य लोक, उन्नती व माणुकीचं, साक्षरतेचं-सुसंस्कृत लेखक जगण भटक्या-विमुक्ता असावं, अज्ञानाला नसावा हाचला ध्यास आहे. मसणजोगा अपमित दु:ख, अंगात देव येणं, एका लाडवाची गोष्ट, तो वातची साधना, आभाळावढ्या राजाचा आदर्श लेखक लक्ष्मण समाज माने उचलतात. या पालावरच्या जगण्याला निश्चितच एका दिवशी आकार मिळेल, हा दुर्दम्य लेखकाचा विश्वास आहे. 'पालावरचं जग' म्हणजे धगधगतं-भयानक अमानवी खरं म्हणता येईल.
*वर दाखवलेल्या स्कॅन केलेल्या प्रतिमा थेट स्टोअरमधून कॅप्चर केल्या आहेत.*
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस
लेखक: माने लक्ष्मण
ISBN: 9789395477116
भाषा: मराठी
बंधन प्रकार: पेपरबॅक
Share
तुमच्या कार्टमध्ये उत्पादन जोडत आहे
उत्पादन वर्णन
'पालावरचं जग' या पुस्तकातून लक्ष्मण माने यांनी शोषित-पीडित व्यथा-वेदना मांडल्या आहेत. या प्रत्येक लेख अंगावर शहारा उमटणारं जगणं दृष्टीस पडतं. भटक्या-विमुक्तांन अमानवी जगणं, दुःख-दिन्य आणि अपेक्षा यांनी पछाडलेला हा समाज. सर्वस्व नष्ट समाजाचा सवाल व संघर्षगाथा-'यल्लपाचा चंग' समूह. 'मरण येत नाही, म्हणून जग!' हे पालचं बेभरवशाचं हीन व शोषित जगन, भटक्या-विमुक्ता स्वत्वं-विस्वाभिमान हिरावून जमलं. (वैदू, कैकाडी, कोल्हाटी, गोसावी-बैरागी, डवरी गोसावी, कानफाटे, किंग्रीवाले, बालसंतोषी, पारधी, ट भामटा, रजपूत भामटा, कंजारभाट या व इ. अठरापगड जातींना) उच्चभ्रू समाज हीन व उपरले लोक. या समाजाची कोणती? कधी जाग या पतितांना? त्यांची मनं कधी पेटून उठणार? त्यांच्यासाठी तीव्र संघर्ष लेखक, चळवळ व आंदोलने व स्थानी छेडलेली, तुरुंगवासकरलेली. त्यांचा परिवाराचा ध्यास, हेच लेखकाचे जगणे बनले आहे. आमदार मसकीची नवी वाट, जाहिरनामा : नंदीवालांचा दुखाचा, मरणही जात आडवी, फाटलें आभाळ या लेखांतून जीवनातील दारिद्र्य, त्यांची समस्या, संघर्ष व अवहेलनेला लेखक वाचा तो. जगणारा हा समाज दिवसेंदिवस दु:खाच्या दलदलीत फसलेला आणि पिचलेला. दलित चळवळीला नेतृत्वस्पर्धेचा शाप आणि या समाजाला आणि चालरीति-रूढीं-परंचा शाप. मी गावगाडा उचकटून लाचार/बेरोजगार फौजा तयार करतो. सत्यानदशा व पाळावरचा शिक्का जगण नकोसं करतो; शिवाय जातीचे स्त्रीचे धिंडवडे, जगाची परिसीमा-बखरले पोलं हीन-दीनना, दहशत, अपमान व स्त्री जन्माला पात्राला शाप म्हणजे हे नकोसं वाटणारं, पालावरचं जग. लक्ष्मण माने यांनी 'उपरा` अनुभवही या दु:खला वाचा फारली आहे. व्यासपीठ नावाने भटक्या विमुक्तांचे प्रश्न लेखक मांडले ते बंद दरवाजा` या. लेखकाने सत्याच्या भूमिकेतून हे पालचं जग 'आपले मांडलंय, धक्कादायक धगते दाक सत्यजाला पीळ पडते. भटक्या-विमुक्तांच्या वस्त्या-पालें या शोधलेल्या, लेखकाने त्यांच्या गप्पा मारून, त्यांची स्थितीगती पाहिली, त्यांना विश्वासाला वाचाली आहे... मानवाचा हक्क व न्याय हक्काचा न्याय भट-विमुक्त समाज वंचित असू नये, हीच तळमळ सर्व लेखन स्पष्ट होते. समाजासाठी सामाजिक कार्यांतून चळवळींना बलाढ्य लोक, उन्नती व माणुकीचं, साक्षरतेचं-सुसंस्कृत लेखक जगण भटक्या-विमुक्ता असावं, अज्ञानाला नसावा हाचला ध्यास आहे. मसणजोगा अपमित दु:ख, अंगात देव येणं, एका लाडवाची गोष्ट, तो वातची साधना, आभाळावढ्या राजाचा आदर्श लेखक लक्ष्मण समाज माने उचलतात. या पालावरच्या जगण्याला निश्चितच एका दिवशी आकार मिळेल, हा दुर्दम्य लेखकाचा विश्वास आहे. 'पालावरचं जग' म्हणजे धगधगतं-भयानक अमानवी खरं म्हणता येईल.
'पालावरचं जग' या पुस्तकातून लक्ष्मण माने यांनी शोषित-पीडित व्यथा-वेदना मांडल्या आहेत. या प्रत्येक लेख अंगावर शहारा उमटणारं जगणं दृष्टीस पडतं. भटक्या-विमुक्तांन अमानवी जगणं, दुःख-दिन्य आणि अपेक्षा यांनी पछाडलेला हा समाज. सर्वस्व नष्ट समाजाचा सवाल व संघर्षगाथा-'यल्लपाचा चंग' समूह. 'मरण येत ना. . . Read More
'पालावरचं जग' या पुस्तकातून लक्ष्मण माने यांनी शोषित-पीडित व्यथा-वेदना मांडल्या आहेत. या प्रत्येक लेख अंगावर शहारा उमटणारं जगणं दृष्टीस पडतं. भटक्या-विमुक्तांन अमानवी जगणं, दुःख-दिन्य आणि अपेक्षा यांनी पछाडलेला हा समाज. सर्वस्व नष्ट समाजाचा सवाल व संघर्षगाथा-'यल्लपाचा चंग' समूह. 'मरण येत नाही, म्हणून जग!' हे पालचं बेभरवशाचं हीन व शोषित जगन, भटक्या-विमुक्ता स्वत्वं-विस्वाभिमान हिरावून जमलं. (वैदू, कैकाडी, कोल्हाटी, गोसावी-बैरागी, डवरी गोसावी, कानफाटे, किंग्रीवाले, बालसंतोषी, पारधी, ट भामटा, रजपूत भामटा, कंजारभाट या व इ. अठरापगड जातींना) उच्चभ्रू समाज हीन व उपरले लोक. या समाजाची कोणती? कधी जाग या पतितांना? त्यांची मनं कधी पेटून उठणार? त्यांच्यासाठी तीव्र संघर्ष लेखक, चळवळ व आंदोलने व स्थानी छेडलेली, तुरुंगवासकरलेली. त्यांचा परिवाराचा ध्यास, हेच लेखकाचे जगणे बनले आहे. आमदार मसकीची नवी वाट, जाहिरनामा : नंदीवालांचा दुखाचा, मरणही जात आडवी, फाटलें आभाळ या लेखांतून जीवनातील दारिद्र्य, त्यांची समस्या, संघर्ष व अवहेलनेला लेखक वाचा तो. जगणारा हा समाज दिवसेंदिवस दु:खाच्या दलदलीत फसलेला आणि पिचलेला. दलित चळवळीला नेतृत्वस्पर्धेचा शाप आणि या समाजाला आणि चालरीति-रूढीं-परंचा शाप. मी गावगाडा उचकटून लाचार/बेरोजगार फौजा तयार करतो. सत्यानदशा व पाळावरचा शिक्का जगण नकोसं करतो; शिवाय जातीचे स्त्रीचे धिंडवडे, जगाची परिसीमा-बखरले पोलं हीन-दीनना, दहशत, अपमान व स्त्री जन्माला पात्राला शाप म्हणजे हे नकोसं वाटणारं, पालावरचं जग. लक्ष्मण माने यांनी 'उपरा` अनुभवही या दु:खला वाचा फारली आहे. व्यासपीठ नावाने भटक्या विमुक्तांचे प्रश्न लेखक मांडले ते बंद दरवाजा` या. लेखकाने सत्याच्या भूमिकेतून हे पालचं जग 'आपले मांडलंय, धक्कादायक धगते दाक सत्यजाला पीळ पडते. भटक्या-विमुक्तांच्या वस्त्या-पालें या शोधलेल्या, लेखकाने त्यांच्या गप्पा मारून, त्यांची स्थितीगती पाहिली, त्यांना विश्वासाला वाचाली आहे... मानवाचा हक्क व न्याय हक्काचा न्याय भट-विमुक्त समाज वंचित असू नये, हीच तळमळ सर्व लेखन स्पष्ट होते. समाजासाठी सामाजिक कार्यांतून चळवळींना बलाढ्य लोक, उन्नती व माणुकीचं, साक्षरतेचं-सुसंस्कृत लेखक जगण भटक्या-विमुक्ता असावं, अज्ञानाला नसावा हाचला ध्यास आहे. मसणजोगा अपमित दु:ख, अंगात देव येणं, एका लाडवाची गोष्ट, तो वातची साधना, आभाळावढ्या राजाचा आदर्श लेखक लक्ष्मण समाज माने उचलतात. या पालावरच्या जगण्याला निश्चितच एका दिवशी आकार मिळेल, हा दुर्दम्य लेखकाचा विश्वास आहे. 'पालावरचं जग' म्हणजे धगधगतं-भयानक अमानवी खरं म्हणता येईल.
*वर दाखवलेल्या स्कॅन केलेल्या प्रतिमा थेट स्टोअरमधून कॅप्चर केल्या आहेत.*