{"product_id":"9788184835434","title":"Ekonisawya Shatakatil hindu dharm Sudharana Chalwal","description":"\u003cp\u003eएकोणिसाव्या शतकात व्यक्तिस्वातंत्र्य , सामाजिक धार्मिक बंधानांची मर्यादा, मानवतावाद, बुद्धीप्रामाण्य वाद या पाश्चात्य विचारांची ओळख भारतीय समाजाला झाली. त्यानंतर भारतीय व विशेषत: महाराष्ट्रातील समाज व धर्म सुधारकांनी स्त्री व शुद्रांच्या हक्कांसाठी जवळजवळ शतकभर कार्य केले. त्यातूनच पुढे राष्ट्रवादाचा उदय झाला. या समाज सुधारकात मुख्यत: वेदमूर्ती बाळशास्त्री जांभेकर , लोकहितवादी , महात्मा फुले, न्या. रानडे, स्वामी दयानंद सरस्वती व गोपाळ गणेश आगरकर यांचे कार्य महत्वपूर्ण ठरते. \n\u003cbr\u003e प्रस्तुत पुस्तकाद्वारे आपल्याला या शतकातील महाराष्ट्रातील समाजाचे समाजाचे स्वरूप व सुधारकांचे कार्य यांचे आकलन होण्यास निश्चितच मदत होईल.\u003c\/p\u003e","brand":"Sai Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":47999296897316,"sku":"9788184834901","price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0671\/3661\/8788\/files\/701f_360x_b9cb1a30-83a9-4d1c-a5f5-ce35e4b6b73f.jpg?v=1706786652","url":"https:\/\/bookstation.in\/products\/9788184835434","provider":"BookStation","version":"1.0","type":"link"}