{"product_id":"9788184836998","title":"Bharatiya Jalsampda","description":"\u003cp\u003e‘जलसंपदा’ हा विषय आता केवळ शेतकर्‍यांचा आणि अवर्षणप्रवण क्षेत्रातील जनतेचा प्रश्न राहिलेला नाही. तो संपूर्ण मानवी समाजाचा प्रश्न निर्माण झाला आहे.\n\u003cbr\u003e स्वातंत्र्यपूर्व काळातील जलसंपदेचा झालेला विकास व स्वातंत्र्यानंतर भारतात आणि महाराष्ट्रात जलसंपदेचा झालेला विकास सद्य:स्थितीत महत्त्वाचा असून, प्राप्तस्थिती लक्षात घेता, जलसंपदेच्या विकासासाठी नेमके काय करता येईल याची दिशा या पुस्तकातून मिळते. राज्यातील जलसंपदा, दुष्काळ\/अवर्षण आणि उपाययोजना, पाणलोट क्षेत्रविकास व जलसंधारण यासाठी मार्गदर्शन आणि जलसंधारणाविषयी उपाय, तसेच पाणीविषयक विविध संदर्भांची तपशीलवार माहिती, प्रमुख मुद्द्यांची मांडणी सदर ग्रंथात केली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sai Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":48011119034660,"sku":"9788184836905","price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0671\/3661\/8788\/files\/836f_360x_95502c03-d740-41b0-9cb4-1de30d419c2f.jpg?v=1706868270","url":"https:\/\/bookstation.in\/products\/9788184836998","provider":"BookStation","version":"1.0","type":"link"}