{"product_id":"9788189959883","title":"Shetkaryanchya Atmahatya Thabvayachya Kashya ?","description":"\u003cp\u003eशेतकर्‍यांच्या आत्महत्या बंद होऊन शेती व्यवसायाची प्रगती साधण्यासाठी सरकारी धोरणात आमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे. मोफत वीज, कर्जमाफी, रासायनिक खतांसाठी सबसिडी वगैरेतून शेतकर्‍यांची सध्याची आर्थिक स्थिती सुधारणे अशक्य! सरकारवर विसंबून न राहता तरुण शेतकर्‍यांनी स्वत:च्या शेतमाल-प्रक्रिया स्थापन करून,\n\u003cbr\u003e \n\u003cbr\u003e  अ-राजकीय पातळीवर गावोगावी चर्चा-गट स्थापून, आपल्या उत्पन्नात अनेक प्रकारे वाढ करण्याची गरज आहे. सरकारने \n\u003cbr\u003e \n\u003cbr\u003e  गेल्या ६० वर्षांत काहीच न दिल्याने आता तरुण शेतकर्‍यांनी\n\u003cbr\u003e \n\u003cbr\u003e  स्व-प्रयत्नांनी समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.\n\u003cbr\u003e \n\u003cbr\u003e  \n\u003cbr\u003e \n\u003cbr\u003e  शेतकर्‍यांचे नेते, सामाजिक व राजकीय पुढारी तसेच सरकारी यंत्रणेने शेतकर्‍यांचे मुख्य प्रश्‍न समजून घेण्यासाठी व वाढत्या आत्महत्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Sai Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":47993094471972,"sku":"9788189959883","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0671\/3661\/8788\/files\/211f_540x_428d3647-6506-494c-a9dd-7cfa81f0a4c1.jpg?v=1706696767","url":"https:\/\/bookstation.in\/products\/9788189959883","provider":"BookStation","version":"1.0","type":"link"}