{"product_id":"9788195512720","title":"Vidhwansachya Vedivar Chadhanyaadhi...","description":"\u003cstyle type=\"text\/css\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c!--\ntd {border: 1px solid #cccccc;}br {mso-data-placement:same-cell;}\n--\u003e\u003c\/style\u003e\n\u003cspan data-sheets-value=\"{\u0026quot;1\u0026quot;:2,\u0026quot;2\u0026quot;:\u0026quot;निरर्थकाचे पक्षी’, ‘मी माझ्या थारोळ्यात’ हे कवयित्री नीरजा यांचे लोकप्रिय कवितासंग्रह. आतापर्यंत त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित झाले असून त्यांचा असा रसिक वाचकवर्ग आता तयार झाला आहे. या रसिकांसाठीच घेऊन येत आहोत नीरजा यांचा नवाकोरा संग्रह ‘विध्वंसाच्या वेदीवर चढण्याआधी’. या यांच्या संग्रहातील कवितांमधून वैयक्तिक भावजीवनातील उलघाल आणि भोवतालची अमानवी, असंवेदशील परिस्थिती यांतून आकारास येणाऱ्या कवितेचं प्रभावी दर्शन घडतं. ह्या कवितेत स्त्रीसमूहाबरोबरच व्यापक मानवसमूहाविषयीचं सजग भान व्यक्त्त होताना दिसतं. बाईचा अस्तित्वहीन जगण्याचा वारसा उलगडताना तिच्या असण्याच्या अर्थपूर्णतेचं भान ही कविता देतेच पण त्यासाठी बाईविषयी तयार केलेली मिथकं नष्ट करून स्त्रीच्या माणूसपणाच्या वाटेवरील अडथळेही दूर सारते. 'आरशातून हरवलेल्या 'तिच्या चेहऱ्याचा सनातन शोध’ आज समकालातही सुरूच आहे, याचं भान तर या कवितेत आहेच, पण स्त्री आणि पुरुष या दोहोंच्या सहअस्तित्वाच्या प्रश्नांना भिडण्याचा, तसेच या अमानुष काळात आपलं 'माणूसपण' टिकवण्याच्या भीषण आव्हानाला पेलण्याचाही कवयित्री प्रयत्न करते. आशयाबरोबरच मुक्तछंदाच्या रचनेचा ओघ प्रवाहित ठेवण्याचे सामर्थ्य बाळगून असलेली ही कविता दीर्घ स्वरूपाच्या काव्यरचनांतून भावनात्मक आणि विचारशील जाणिवांचा प्रत्यय देते. केवळ 'बाई' म्हणूनच नव्हे तर लिंग, जात, धर्म अशा भेदाभेदांच्या पलीकडे जाऊन स्त्री-पुरुषांच्या 'माणूस' या व्यापक ओळखीचा आग्रह ही कविता धरते.\u0026quot;}\" data-sheets-userformat='{\"2\":14851,\"3\":{\"1\":0},\"4\":{\"1\":2,\"2\":16777215},\"12\":0,\"14\":{\"1\":2,\"2\":987409},\"15\":\"\\\"Amazon Ember\\\", Arial, sans-serif\",\"16\":11}' data-mce-fragment=\"1\"\u003eनिरर्थकाचे पक्षी’, ‘मी माझ्या थारोळ्यात’ हे कवयित्री नीरजा यांचे लोकप्रिय कवितासंग्रह. आतापर्यंत त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित झाले असून त्यांचा असा रसिक वाचकवर्ग आता तयार झाला आहे. या रसिकांसाठीच घेऊन येत आहोत नीरजा यांचा नवाकोरा संग्रह ‘विध्वंसाच्या वेदीवर चढण्याआधी’. या यांच्या संग्रहातील कवितांमधून वैयक्तिक भावजीवनातील उलघाल आणि भोवतालची अमानवी, असंवेदशील परिस्थिती यांतून आकारास येणाऱ्या कवितेचं प्रभावी दर्शन घडतं. ह्या कवितेत स्त्रीसमूहाबरोबरच व्यापक मानवसमूहाविषयीचं सजग भान व्यक्त्त होताना दिसतं. बाईचा अस्तित्वहीन जगण्याचा वारसा उलगडताना तिच्या असण्याच्या अर्थपूर्णतेचं भान ही कविता देतेच पण त्यासाठी बाईविषयी तयार केलेली मिथकं नष्ट करून स्त्रीच्या माणूसपणाच्या वाटेवरील अडथळेही दूर सारते. 'आरशातून हरवलेल्या 'तिच्या चेहऱ्याचा सनातन शोध’ आज समकालातही सुरूच आहे, याचं भान तर या कवितेत आहेच, पण स्त्री आणि पुरुष या दोहोंच्या सहअस्तित्वाच्या प्रश्नांना भिडण्याचा, तसेच या अमानुष काळात आपलं 'माणूसपण' टिकवण्याच्या भीषण आव्हानाला पेलण्याचाही कवयित्री प्रयत्न करते. आशयाबरोबरच मुक्तछंदाच्या रचनेचा ओघ प्रवाहित ठेवण्याचे सामर्थ्य बाळगून असलेली ही कविता दीर्घ स्वरूपाच्या काव्यरचनांतून भावनात्मक आणि विचारशील जाणिवांचा प्रत्यय देते. केवळ 'बाई' म्हणूनच नव्हे तर लिंग, जात, धर्म अशा भेदाभेदांच्या पलीकडे जाऊन स्त्री-पुरुषांच्या 'माणूस' या व्यापक ओळखीचा आग्रह ही कविता धरते.\u003c\/span\u003e","brand":"Sai Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":44641332494628,"sku":"9788195512720","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0671\/3661\/8788\/products\/40742_front.jpg?v=1677129779","url":"https:\/\/bookstation.in\/products\/9788195512720","provider":"BookStation","version":"1.0","type":"link"}