{"product_id":"9789353174071","title":"ATMAVANCHANA","description":"\u003cp\u003e‘सेल्फ डिसेप्शन’ (आत्मवंचना) या पुस्तकात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत-चीन संदर्भात केलेला पत्रव्यवहार आणि त्या संदर्भात केलेली भाषणे यांचा आढावा घेऊन त्यावर अरुण शौरींनी भाष्य केलं आहे. त्यातून भारत-चीन संदर्भात नेहरूंचं धोरण कसं होतं, त्या धोरणांचे परिणाम काय झाले, तत्कालीन राजदूतांची भारत-चीन संदर्भातील मते, या प्रश्नाच्या संदर्भात माध्यमं काय करतात इ. मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांनीR केला आहे. ‘साधी वस्तुाQस्थती ही आहे की सुरुवातीपासूनच चीनचा आपल्या प्रदेशावर डोळा होता; आक्रमण करण्यासाठी त्यांनी उघड उघड आपली स्थिती बळकट केली; पंडितजी आणि त्यांच्या निकटच्या अधिकाऱ्यां नी चीनच्या कारवायांविषयी डोळे घट्ट बंद केले आणि देश आता त्याची किंमत मोजत आहे...’ हा या पुस्तकाचा आशय आहे. पंडित नेहरूंनी भारत-चीन संदर्भात वेळोवेळी केलेला पत्रव्यवहार आणि भाषणे यातून हा आशय अधोरेखित होतो. भारत-चीन संबंधाबाबतची वस्तुस्थिती, त्याबाबतचं भारताचं धोरण, त्याचे परिणाम आणि बाळगायची सतर्कता याविषयी विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचलंच पाहिजे.\u003c\/p\u003e","brand":"Sai Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":45675615486244,"sku":"9789353174071","price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0671\/3661\/8788\/files\/3257.jpg?v=1688555139","url":"https:\/\/bookstation.in\/products\/9789353174071","provider":"BookStation","version":"1.0","type":"link"}