Product Description
त्यांच्या कवितेला एक सोशीकपणाची धार असून त्यात कुठेही आक्रस्ताळेपणा नाही.
निसर्ग, समाज, आत्मभान, मानवी जाणिवा, स्त्रीमन या विविध विषयांवर आधारित कविता कवयित्री ज्योती जोशी यांनी लिहिल्या आहेत.
मनाच्या तळाशी त्यांचा सुरू असलेला संवाद त्यांनी अतिशय तरलपणे कवितेच्या माध्यमातून प्रभावीपणे या कवितासंग्रहात मांडला आहे.
*Scanned images shown above are directly captured from the store. Fulfillment of products subject to availability *
Product Description
त्यांच्या कवितेला एक सोशीकपणाची धार असून त्यात कुठेही आक्रस्ताळेपणा नाही.
निसर्ग, समाज, आत्मभान, मानवी जाणिवा, स्त्रीमन या विविध विषयांवर आधारित कविता कवयित्री ज्योती जोशी यांनी लिहिल्या आहेत.
मनाच्या तळाशी त्यांचा सुरू असलेला संवाद त्यांनी अतिशय तरलपणे कवितेच्या माध्यमातून प्रभावीपणे या कवितासंग्रहात मांडला आहे.
*Scanned images shown above are directly captured from the store. Fulfillment of products subject to availability *
Share