BookStation functions as a centralized platform, utilizing booksellers as our dark warehouse to efficiently provide users with a diverse selection, including the latest releases and rare finds.
Free standard shipping and returns on all orders
Our site will be under construction. So orders till 18th of March 2024 will be fulfilled only. If anyone wants a product please contact on the contact us page via phone or email.
BookStation functions as a centralized platform, utilizing booksellers as our dark warehouse to efficiently provide users with a diverse selection, including the latest releases and rare finds.
Free standard shipping and returns on all orders
Our site will be under construction. So orders till 18th of March 2024 will be fulfilled only. If anyone wants a product please contact on the contact us page via phone or email.
महाराष्ट्रात व भारतातच कालिदासाइतका लोकप्रिय कवी दुसरा नाही म्हणूनच त्याला कविकुलगुरु अशी पदवी दिली गेली आहे. परंतू कालिदास कालीन समाज कसा होता. कालिदासाचे जीवन कसे घडले असेल. यासंबंधी फारसे साहित्य मिळत नाही. म्हणूनच माझे मित्र ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी कालिदासाच्या जीवनावर 'कविराज' अशी कादंबरी लिहिली आहे. अर्थात ही 'कादंबरी - असल्याने व आधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने' कालिदासाचे चरित्र लिहिण्यापेक्षा कादंबरी लिहिणे है ज्ञानेश्वर कुलकर्णी यांना आवडले असावे. कारण कादंबरीमध्ये लेखकाला खूप स्वातंत्य घेता येते. माझ्या माहितीप्रमाणे कालिदासावर ही एकमेव कादंबरी आहे म्हणूनच या कादंबरीचा समावेश समग्र कालिदास ग्रंथमालेत मी केला आहे.
Read More
महाराष्ट्रात व भारतातच कालिदासाइतका लोकप्रिय कवी दुसरा नाही म्हणूनच त्याला कविकुलगुरु अशी पदवी दिली गेली आहे. परंतू कालिदास कालीन समाज कसा होता. कालिदासाचे जीवन कसे घडले असेल. यासंबंधी फारसे साहित्य मिळत नाही. म्हणूनच माझे मित्र ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी कालिदासाच्या जीवनावर 'कविराज' अशी कादंबरी लिहिली आहे. अर्थात ही 'कादंबरी - असल्याने व आधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने' कालिदासाचे चरित्र लिहिण्यापेक्षा कादंबरी लिहिणे है ज्ञानेश्वर कुलकर्णी यांना आवडले असावे. कारण कादंबरीमध्ये लेखकाला खूप स्वातंत्य घेता येते. माझ्या माहितीप्रमाणे कालिदासावर ही एकमेव कादंबरी आहे म्हणूनच या कादंबरीचा समावेश समग्र कालिदास ग्रंथमालेत मी केला आहे.
*Scanned images shown above are directly captured from the store. Fulfillment of products subject to availability *
महाराष्ट्रात व भारतातच कालिदासाइतका लोकप्रिय कवी दुसरा नाही म्हणूनच त्याला कविकुलगुरु अशी पदवी दिली गेली आहे. परंतू कालिदास कालीन समाज कसा होता. कालिदासाचे जीवन कसे घडले असेल. यासंबंधी फारसे साहित्य मिळत नाही. म्हणूनच माझे मित्र ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी कालिदासाच्या जीवनावर 'कविराज' अशी कादंबरी लिहिली आहे. अर्थात ही 'कादंबरी - असल्याने व आधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने' कालिदासाचे चरित्र लिहिण्यापेक्षा कादंबरी लिहिणे है ज्ञानेश्वर कुलकर्णी यांना आवडले असावे. कारण कादंबरीमध्ये लेखकाला खूप स्वातंत्य घेता येते. माझ्या माहितीप्रमाणे कालिदासावर ही एकमेव कादंबरी आहे म्हणूनच या कादंबरीचा समावेश समग्र कालिदास ग्रंथमालेत मी केला आहे.
Read More
महाराष्ट्रात व भारतातच कालिदासाइतका लोकप्रिय कवी दुसरा नाही म्हणूनच त्याला कविकुलगुरु अशी पदवी दिली गेली आहे. परंतू कालिदास कालीन समाज कसा होता. कालिदासाचे जीवन कसे घडले असेल. यासंबंधी फारसे साहित्य मिळत नाही. म्हणूनच माझे मित्र ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी कालिदासाच्या जीवनावर 'कविराज' अशी कादंबरी लिहिली आहे. अर्थात ही 'कादंबरी - असल्याने व आधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने' कालिदासाचे चरित्र लिहिण्यापेक्षा कादंबरी लिहिणे है ज्ञानेश्वर कुलकर्णी यांना आवडले असावे. कारण कादंबरीमध्ये लेखकाला खूप स्वातंत्य घेता येते. माझ्या माहितीप्रमाणे कालिदासावर ही एकमेव कादंबरी आहे म्हणूनच या कादंबरीचा समावेश समग्र कालिदास ग्रंथमालेत मी केला आहे.
*Scanned images shown above are directly captured from the store. Fulfillment of products subject to availability *