BookStation functions as a centralized platform, utilizing booksellers as our dark warehouse to efficiently provide users with a diverse selection, including the latest releases and rare finds.
Free standard shipping and returns on all orders
Our site will be under construction. So orders till 18th of March 2024 will be fulfilled only. If anyone wants a product please contact on the contact us page via phone or email.
BookStation functions as a centralized platform, utilizing booksellers as our dark warehouse to efficiently provide users with a diverse selection, including the latest releases and rare finds.
Free standard shipping and returns on all orders
Our site will be under construction. So orders till 18th of March 2024 will be fulfilled only. If anyone wants a product please contact on the contact us page via phone or email.
आपल्या मृत्यूपर्यंत कम्युनिस्ट असलेले ' जग बदल घालुनी घाव , सांगुनी गेले मज भीमराव' असे म्हणणारे अण्णा भाऊ, दुसरीकडे हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलिताच्या तळहातावर उभी आहे.' असे वास्तववादी वर्णन करतात व जय भीम लाल सलाम ! या घोषणेच्या मूळ गाभ्यालाच हात घालतात असे म्हणता येईल. 'दलित' या शब्दात जात व वर्ग यांच्या दुहेरी अत्याचाराने पीडित असलेला श्रमिक अभिप्रेत आहे. त्यामुळेच दलित या शब्दाला अनेकांचा विरोध आहे व असतो; परंतु कॉ. अण्णा भाऊंनी आपल्या कृतीने व विचाराने या वास्तवाचा पुरस्कार केला. व जग बदलण्यासाठी योगदानही दिले. कॉ. महादेव खुडे हे कॉ. अण्णा भाऊंच्या कार्याने व विचाराने प्रभावित झालेले मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक कॉ. अण्णा भाऊ यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचे महत्त्व सांगणे, त्यांच्या जीवनाविषयी व त्यांच्या साहित्याविषयी असलेले समज, गैरसमज व पूर्वग्रह दुरुस्त करणे व त्याचबरोबर कॉ. अण्णा भाऊंच्या कार्याला व कर्तुत्वाला 'जातीच्या' संकुचित कोंदणात बसविण्याच्या प्रयत्नांना सडेतोड उत्तर देणे, असा या पुस्तकाचा महत्त्वाचा विषय हाती घेतला आहे. - डॉ. कॉ. भालचंद्र कानगो
Read More
आपल्या मृत्यूपर्यंत कम्युनिस्ट असलेले ' जग बदल घालुनी घाव , सांगुनी गेले मज भीमराव' असे म्हणणारे अण्णा भाऊ, दुसरीकडे हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलिताच्या तळहातावर उभी आहे.' असे वास्तववादी वर्णन करतात व जय भीम लाल सलाम ! या घोषणेच्या मूळ गाभ्यालाच हात घालतात असे म्हणता येईल. 'दलित' या शब्दात जात व वर्ग यांच्या दुहेरी अत्याचाराने पीडित असलेला श्रमिक अभिप्रेत आहे. त्यामुळेच दलित या शब्दाला अनेकांचा विरोध आहे व असतो; परंतु कॉ. अण्णा भाऊंनी आपल्या कृतीने व विचाराने या वास्तवाचा पुरस्कार केला. व जग बदलण्यासाठी योगदानही दिले. कॉ. महादेव खुडे हे कॉ. अण्णा भाऊंच्या कार्याने व विचाराने प्रभावित झालेले मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक कॉ. अण्णा भाऊ यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचे महत्त्व सांगणे, त्यांच्या जीवनाविषयी व त्यांच्या साहित्याविषयी असलेले समज, गैरसमज व पूर्वग्रह दुरुस्त करणे व त्याचबरोबर कॉ. अण्णा भाऊंच्या कार्याला व कर्तुत्वाला 'जातीच्या' संकुचित कोंदणात बसविण्याच्या प्रयत्नांना सडेतोड उत्तर देणे, असा या पुस्तकाचा महत्त्वाचा विषय हाती घेतला आहे. - डॉ. कॉ. भालचंद्र कानगो
*Scanned images shown above are directly captured from the store. Fulfillment of products subject to availability *
Anna Bhau Sathe Yanche Vichar Va Sahitya : Alakshit Pailunche Aaklan
आपल्या मृत्यूपर्यंत कम्युनिस्ट असलेले ' जग बदल घालुनी घाव , सांगुनी गेले मज भीमराव' असे म्हणणारे अण्णा भाऊ, दुसरीकडे हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलिताच्या तळहातावर उभी आहे.' असे वास्तववादी वर्णन करतात व जय भीम लाल सलाम ! या घोषणेच्या मूळ गाभ्यालाच हात घालतात असे म्हणता येईल. 'दलित' या शब्दात जात व वर्ग यांच्या दुहेरी अत्याचाराने पीडित असलेला श्रमिक अभिप्रेत आहे. त्यामुळेच दलित या शब्दाला अनेकांचा विरोध आहे व असतो; परंतु कॉ. अण्णा भाऊंनी आपल्या कृतीने व विचाराने या वास्तवाचा पुरस्कार केला. व जग बदलण्यासाठी योगदानही दिले. कॉ. महादेव खुडे हे कॉ. अण्णा भाऊंच्या कार्याने व विचाराने प्रभावित झालेले मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक कॉ. अण्णा भाऊ यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचे महत्त्व सांगणे, त्यांच्या जीवनाविषयी व त्यांच्या साहित्याविषयी असलेले समज, गैरसमज व पूर्वग्रह दुरुस्त करणे व त्याचबरोबर कॉ. अण्णा भाऊंच्या कार्याला व कर्तुत्वाला 'जातीच्या' संकुचित कोंदणात बसविण्याच्या प्रयत्नांना सडेतोड उत्तर देणे, असा या पुस्तकाचा महत्त्वाचा विषय हाती घेतला आहे. - डॉ. कॉ. भालचंद्र कानगो
Read More
आपल्या मृत्यूपर्यंत कम्युनिस्ट असलेले ' जग बदल घालुनी घाव , सांगुनी गेले मज भीमराव' असे म्हणणारे अण्णा भाऊ, दुसरीकडे हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलिताच्या तळहातावर उभी आहे.' असे वास्तववादी वर्णन करतात व जय भीम लाल सलाम ! या घोषणेच्या मूळ गाभ्यालाच हात घालतात असे म्हणता येईल. 'दलित' या शब्दात जात व वर्ग यांच्या दुहेरी अत्याचाराने पीडित असलेला श्रमिक अभिप्रेत आहे. त्यामुळेच दलित या शब्दाला अनेकांचा विरोध आहे व असतो; परंतु कॉ. अण्णा भाऊंनी आपल्या कृतीने व विचाराने या वास्तवाचा पुरस्कार केला. व जग बदलण्यासाठी योगदानही दिले. कॉ. महादेव खुडे हे कॉ. अण्णा भाऊंच्या कार्याने व विचाराने प्रभावित झालेले मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक कॉ. अण्णा भाऊ यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचे महत्त्व सांगणे, त्यांच्या जीवनाविषयी व त्यांच्या साहित्याविषयी असलेले समज, गैरसमज व पूर्वग्रह दुरुस्त करणे व त्याचबरोबर कॉ. अण्णा भाऊंच्या कार्याला व कर्तुत्वाला 'जातीच्या' संकुचित कोंदणात बसविण्याच्या प्रयत्नांना सडेतोड उत्तर देणे, असा या पुस्तकाचा महत्त्वाचा विषय हाती घेतला आहे. - डॉ. कॉ. भालचंद्र कानगो
*Scanned images shown above are directly captured from the store. Fulfillment of products subject to availability *